मुंबई : मुंबई शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विद्यापीठाने पुढे येऊन विद्यार्थ्यांना वारसा चळवळीत सहभागी करून घ्यावे. विद्यापीठामार्फत ... ...
पावसाळ्यामुळे दोन महिने बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याची आवक कमी झाली होती. नागरिकांकडून मागणी कमी झाली होती. गणेशोत्सव जवळ आल्यापासून पुन्हा आवक वाढू लागली आहे. ...
आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, प. बंगाल आदी राज्यांतील ‘बॉण्ड’च्या सक्तीवर या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. ...
एका स्वतंत्र विधि संस्थेने केलेल्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व्यवहारांच्या माध्यमातून हा घोटाळा केला. ...
सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत. ...
संपूर्ण राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्य व्यवसायात पापलेट, दाढा, घोळ, सुरमई आदी माशांच्या उत्पादनासाठी अग्रेसर गाव म्हणून परिचित आहे. ...