सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे. ...
काश्मीरच्या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या आणि संसदेने मंजूर केलेल्या निर्णयांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे. गेली तीन दशके काश्मीर खोरे धुमसत असून तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. यामुळे काही तरी मोठे पाऊल उचलले जाण् ...
जशी भावना आपल्या अंतरंगात असेल, तसेच फळ आपणास मिळते. चंद्रकिरणांतून स्रवणाऱ्या अमृतमय आनंदाचा आस्वाद घेण्याऐवजी जर त्याच्यावरचा डाग शोधत बसलो, तर सर्वत्र डागाचेच साम्राज्य दिसेल. ...
सध्या सणांचा सीझन चालू आहे, लवकरच भारतात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जाईल, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशा प्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल ...
औषधांच्या उत्पादनातील आघाडीची अजंता फार्मा कंपनी यावर्षीच्या अखेरीस कृषी कचऱ्यापासून जैव-इंधनात रुपांतर करणारे ‘एन्झाईम’ बाजार आणणार असल्याची माहिती अजंता फार्माचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी येथे दिली. ...
विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही, त्यामुळे पगार नाही. पर्यायाने शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला विद्यार्थ्याच्या शेतात मजुरीवर काम करावे लागत आहे. ...
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले. ...
कल्याण शाळेतून आला. तेवढ्यात सोहम म्हणजेच सॅम त्याला कल्लू म्हणून आवाज देत होता. दोघेही त्यांचा मित्र कृष्णाकडे गेले आणि ‘क्रिश आहे का घरात?’ म्हणून त्याच्या बाबांना विचारले. ...