लॉकडाऊननंतर रोजगार गेल्याने शहरांमधील मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. मात्र ह्या स्थलांतरानंतर ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढला आहे. ...
वाईट पद्धतीने ट्रोल होत आहे म्हटल्यावर साराने ती पोस्ट डिलीट केली. पण तोपर्यंत कमाल राशिद खान अर्थात केआरके हा सुद्धा मैदानात उतरला होता. त्यानेही साराला लक्ष्य केले़. ...
नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान ...