राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत ह ...
राज्यातील या स्थितीबाबत सर्वसामान्य मतदारांना काय वाटते? या राजकीय पेचाला नेमके कोण जबाबदार असल्याची जनभावना आहे? राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास मतदार त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात? या व अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न. ...
दोन दिवसांपूर्वी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होती; पण अजित पवार ‘कसली बैठक माहीत नाही’, म्हणत तेथून निघून गेले. माध्यमांनीही विविध अर्थ काढले. अशी पुडी सोडणाऱ्या अजितदादांना शाब्बासच म्हटले पाहिजे? कारण माध्यमांचा ससेमिरा चुकवून लोकांमध्ये गैर ...