नेहरूंनी सार्वजनिक उपक्रम सुरू करून देशात औद्योगिकीकरणाचा व उच्च शिक्षणात पाया घातला, तर इंदिराजींच्या हरित क्रांतीने देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. ...
गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली. ...
उपायुक्त सोलन के. सी. चमन यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ (१) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्ह्यात 24 मार्च रोजी जाहीर केलेल्या कर्फ्यूचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे. ...
लॉकडाऊन काळातही अजित पवारांच्या मंत्रालयीन उपस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, एक-दोन प्रसंग सांगून अजित पवारांची काम करण्याची धडपड समजावून सांगितली आहे. ...