यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. ...
राज्यांतर्गत विविध भागांत अडकलेल्या लोकांना घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असली तरी त्यासाठी दिलेले हेल्पलाईन क्रमांक केवळ नावालाच आहेत की काय, अशी स्थिती आहे. ...
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. शिक्षण आयुक्त विश्वास सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी बैठक झाली. ...
आता ‘ई-नाम’मध्ये देशभरातील ९६२ मंडईतील शेतमालाची आॅनलाईन खरेदी-विक्री करता येऊ शकेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा हा नवा पर्याय खुला झाला आहे. ...
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात परत नेण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्यांमधून यापुढे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी ठरविले. ...