गेल्या काही दिवसात देशामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत देशात 5 हजार 734 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक योगायोग म्हणजे भारतामधील कोरोनाबाधितांचा आणि मृतां ...
केंद्र सरकारनं इंडिया Covid19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे. ...
कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. ...