सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. ...
नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे. ...
काहीही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरूवात होते. खासकरून जास्त मिरची मसाला खाल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते. ज्यांना अॅसिडीटी किंवा गॅसची समस्या होते. त्यांच्या पोटात नेहमी उष्णता असते. पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रूटीन ...
बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात 30 सप्टेंबरला सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले ...