जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १७२ जणांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकड़ा कमी आहे. मुंबईत १ लाख नागरिकांमागे १० हजार वाहने २०११ ते २०१९ दरम्यान नोंद झाली. ...
पहिल्या दहामध्ये गोव्याला स्थान, २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे पोलीस महासंचालकांच्या परिषदेत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांच्या निवडीची संकल्पना मांडली होती. ...
रजनीकांत यांना भाजप पडद्यामागून मदत करत आहे. ते म्हणाले, रजनीकांत यांनी त्यांचा राजकीय पक्ष, त्याचे प्रत्यक्षातील उपक्रम यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम आर. अंजनामूर्ती आणि तमिलारूविमानियन यांना सांगितले. ...
जडेजाचा खेळ पाहून न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात त्याने ठोकलेल्या अर्धशतकाची आठवण झाली. स्थिरावलेल्या फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करताना पाहून त्याच्या खेळीवर विश्वास दाखवता येईल, असे वाटू लागले आहे. जडेजा आणि पांड्या यांच्यामुळेच भारताल ...
उभय संघांदरम्यान तीन सामन्यांची माालिका, कोरोना महामारीपूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. ...