कचरा निवडून तो भंगार दुकानात नेऊन विकणे याच्यावर चंदा यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. लॉकडाऊनमुळे भंगार दुकाने उघडी नसल्याने त्यांना भंगाराचा एक पैसा मिळाला नाही. ...
आयआयटी मुंबईमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी आता केवळ एकच पायरी पूर्ण केली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने तुमच्या करिअरची दिशा ठरवावी. ...
पूर्वी कंटेनमेंट झोन केले तर त्याचा बॅनर लावण्यात येत नव्हता. एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला किंवा घराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. ...