काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आता राहुल गांधी यांनी स्वीकारून नेतृत्त्व करावे, अशी मागणी सीडब्ल्यूसी सदस्य अविनाश पांडे यांनी केली. अर्थात पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र नेतृत्त्वबदलासाठी अद्याप अधिकृतपणे पक्षातून कळवण्यात आले नसल्याचे सांग ...
या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते. ...
चार महिने सणासुदीचे असले, तरी हे सण साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण टाळण्याची व घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. सरकारने निर्बंध उठविले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशै ...
विविध राज्यांत कोरोना बळींची संख्या याप्रमाणे आहे. तामिळनाडूमध्ये ६,४२०, कर्नाटकमध्ये ४,६१४, दिल्लीमध्ये ४,२८४, आंध्र प्रदेशमध्ये ३,१८९, गुजरातला २,८८१, उत्तर प्रदेशमध्ये २८६७, पश्चिम बंगालला २,७३७ व मध्यप्रदेशमध्ये १,२०६ जण मरण पावले आहेत. ...
पत्रात पूर्णवेळ अध्यक्ष या मुद्यावरच भर आहे.. गांधी-नेहरू कुटुंबाविषयी आदर व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या वर्षभरानंतरही पक्षाने आत्मपरिक्षण केले नाही, असेही पत्रात म्हटले आहे. ...