सध्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये बंदूक दाखल झाली आहे. ज्या टोळीकडे बंदूक असेल त्या टोळीचे वर्चस्व अशी स्थिती सध्या आहे. ...
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, ...
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा पाठिंबा, किसान मोर्चावर ड्रोनचा वॉच, मुंबईत कडेकोट बंदोबस्त ...
त्याआधी दिव्याने अनुभवी मधुरिका पाटकर हिचे तगडे आव्हान ९-११, ११-९, ८-११, ११-७, ११-६, ११-६ असे परतावून दिमाखात अंतिम फेरी गाठली होती ...
वॉशिंग्टनने गाबामध्ये पहिल्या डावात ६२ धावांची खेळी करीत भारताचे आव्हान कायम राखले आणि दुसऱ्या डावात २२ धावांची आक्रमक खेळी केली. ...
काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशाखाली गेले आहे. ...
चार वर्षांनी मुलगा परतला, अपघाताच्या गुन्ह्यात झाली हाेती शिक्षा ...
बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर खूप छान वाटले. नवीन व्यापार समझोता दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समाविष्ट नाही ...
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प : मशीन १२ मीटर गेली भूगर्भात ...
पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे नवीन डावपेच ...