एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विमानतळावर पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पद हालचालीमुळे या परदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. ...
कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी क ...