Sharad Pawar on Repeals of Farm Laws: कृषी क्षेत्र या देशाचा आत्मा आहे. अन्नधान्य ही भुकेची समस्या सोडवण्याचा मार्ग आहे. हा मार्ग ज्यांच्या हातात आहे त्या शेतकरी वर्गासंबंधीचे कायदे करताना त्याची सखोल चर्चा झाली पाहिजे. हा राजकीय मतभेदाचा विषय नाही अ ...
डिव्हिलियर्सच्या या निर्णयानंतर आरसीबीचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. याआधीच विराट कोहलीनेही आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे, याची घोषणा त्याने आयपीएल-14 दरम्यानच केली होती. पण... ...
International Men’s Day 2021: कोणत्याही नात्यात सुंदरतेबरोबरच बौद्धिक जोड असणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा ते नाते फार लवकर कंटाळवाणे होते. त्याच वेळी, दोन बुद्धिमान लोकांमधील संबंध दीर्घकाळ टिकतात. स्त्रिया नेहमीच बुद्धिमान पुरुषांकडे आकर्षित होतात. ...
सोशल मीडियात अनेकदा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यावर युझर्स तात्काळ विश्वास देखील ठेवतात. यातून अनेकांची फसवणूक होते तर अनेकजण मेसेजची सत्यता पडताळून न पाहता मेसेज फॉरवर्ड करत असतात. ...
शासनास वेठीस धरुन हा संप सुटणार नाही. ज्यांना अल्टिमेटम दिला होता. जे कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. ...