राजस्थानच्या प्रतापगड, चित्तोडगढ येथून अफूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे व्यापारी मुंबईत रेल्वे व बसमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. ...
कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर कुंटे यांनीही गमे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिढा सुटला आहे. ...
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपुरातच हे अधिवेशन होईल, यावर निर्णय झाल्यावरच पीडब्ल्यूडी प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे. ...