आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. ...
दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाबाबत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीच्या जाळ्यात अनेक विदेशी मद्य कंपन्यांचे भारतीय प्रतिनिधी व माध्यमाचे बडे मासे अडकत आहेत. ...
राज्यातील सर्व प्रकारच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवा ...
कपिलदेवची झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद १७५ धावांची निर्णायक खेळी आठवते का? त्या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद १७ धावा अशा प्रतिकूल स्थितीतून भरारी घेत झिम्बाब्वेला तर नमवलेच ...