अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय उपखंडाला जोडणारी, खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक असलेली भारतीय रेल्वे ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब. दीड- एक शतकापूर्वी सुरू झालेल्या या रेल्वेचा प्रवास आता राजेशाही थाटापर्यंत येऊन पोहोचला आहे. वं ...
समलैंगिक ॲपवरून आयआयटीच्या विद्यार्थ्याची शुभो बॅनर्जीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले अन् त्याने अवघ्या काही दिवसांतच त्याला अंगावर चटके देत, तांत्रिक सेक्स करीत लैंगिक गुलाम बनविल्याच्या समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आजही ...
मुळात बंदर असलेल्या मुंबईमध्ये समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होते. अवजड, महाकाय बोटींचा हा ट्रॅफिक प्रचंड आहे. एखाद्या बोटीचे टायमिंग हुकले तरी समुद्रात वाहतूक कोंडी होऊ शकते; पण याची एक शिस्तबद्ध व्यवस्था आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून व्यक्त केला दृढ विश्वास, ईशान्येतील हिंसाचार ९० टक्क्यांनी घटला, काश्मिरात आता एकही दगड मारला जात नाही, लोकांना आवडणारे नव्हे, त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात ...