लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयआयटीत अंतर्गत चौकशी सुरू; पदवी अभ्यासक्रमात बदलाचे संकेत - Marathi News | Internal inquiry begins in IIT; Indication of change in degree course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीत अंतर्गत चौकशी सुरू; पदवी अभ्यासक्रमात बदलाचे संकेत

दर्शनच्या आत्महत्येमुळे आयआयटी परिसरात खळबळ उडाली. जातीय भेदभावामुळे सोलंकीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे ...

‘त्या’ रात्री माज उतरला आणि भानावर आलो; केदार शिंदेंनी सांगितला किस्सा - Marathi News | 'That' night I came down to my senses; A story told by Kedar Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ रात्री माज उतरला आणि भानावर आलो; केदार शिंदेंनी सांगितला किस्सा

घरी जाताना अचानक पोलिसांची जीप समोर आली आणि त्यांनी आम्हाला हटकलं. सगळेजण थोडे चपापले, घाबरले. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल २८ वर्षांनंतर करतेय इंडस्ट्रीत कमबॅक - Marathi News | Famous actress Shantanu Mane's wife in 'Ashi Hi Banavabanavi' is making a comeback in the industry after 28 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल २८ वर्षांनंतर करतेय इंडस्ट्रीत कमबॅक

फार कमी लोकांना माहित आहे की, सिद्धार्थ रेची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

वंदे भारत! प्रवासाचा राजेशाही थाट; आकर्षक रचना, वेगवान प्रवास   - Marathi News | Vande Bharat Express! Royal pomp of travel; Attractive design, fast travel | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वंदे भारत! प्रवासाचा राजेशाही थाट; आकर्षक रचना, वेगवान प्रवास  

अस्ताव्यस्त पसरलेल्या भारतीय उपखंडाला जोडणारी, खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक असलेली भारतीय रेल्वे ही प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब. दीड- एक शतकापूर्वी सुरू झालेल्या या रेल्वेचा प्रवास आता राजेशाही थाटापर्यंत येऊन पोहोचला आहे. वं ...

‘तू माझी मालमत्ता आहेस..."; IIT च्या विद्यार्थ्यावरील अत्याचाराची कहाणी - Marathi News | the story of the abuse of an IIT student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तू माझी मालमत्ता आहेस..."; IIT च्या विद्यार्थ्यावरील अत्याचाराची कहाणी

समलैंगिक ॲपवरून आयआयटीच्या विद्यार्थ्याची शुभो बॅनर्जीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले अन् त्याने अवघ्या काही दिवसांतच त्याला अंगावर चटके देत, तांत्रिक सेक्स करीत लैंगिक गुलाम बनविल्याच्या समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आजही ...

...तोवर त्याला तिथे काहीही करणे शक्य नाही; एक हजार कोटींचे समुद्रमंथन   - Marathi News | Article on Sea business problems | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तोवर त्याला तिथे काहीही करणे शक्य नाही; एक हजार कोटींचे समुद्रमंथन  

मुळात बंदर असलेल्या मुंबईमध्ये समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होते. अवजड, महाकाय बोटींचा हा ट्रॅफिक प्रचंड आहे. एखाद्या बोटीचे टायमिंग हुकले तरी समुद्रात वाहतूक कोंडी होऊ शकते; पण याची एक शिस्तबद्ध व्यवस्था आहे. ...

चिन्ह गेलं..! नावही गेलं..!! आता पुढे काय..?; नेते हो, डोकं भंजाळून गेलंय - Marathi News | Article on Uddhav Thackeray and Eknath Shinde clashes and current political situation in state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिन्ह गेलं..! नावही गेलं..!! आता पुढे काय..?; नेते हो, डोकं भंजाळून गेलंय

आता पुढे काय होणार..? शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह दोन्ही शिंदे गटाकडे गेलं. आता उद्धव ठाकरे नवा पक्ष काढणार का..? नवी घटना लिहिणार का..? ...

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राजभवनात मराठीतून घेतली पदाची शपथ - Marathi News | Ramesh Bais the new Governor of Maharashtra; Oath of office taken in Marathi at Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राजभवनात मराठीतून घेतली पदाची शपथ

शपथविधीनंतर न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. ...

भारत येत्या पंचवीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत असेल सर्वश्रेष्ठ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - Marathi News | India will be the best in all fields in the next 25 years - Union Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत येत्या पंचवीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत असेल सर्वश्रेष्ठ - अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून व्यक्त केला दृढ विश्वास, ईशान्येतील हिंसाचार ९० टक्क्यांनी घटला, काश्मिरात आता एकही दगड मारला जात नाही, लोकांना आवडणारे नव्हे, त्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात ...