पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे पोहोचू शकला असता. आम्हा भारतीयांचं सामर्थ्य कधीच कमी नव्हतं. मात्र, भ्रष्ट आणि घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी सर्वसामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यात केला आहे. ...