विद्यार्थी पालक शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...
रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...? ...