काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली. १० वर्ष खूप जास्त आहे. परंतु १० वर्षात ही जबाबदारी सांभाळण्यात काँग्रेस अपयशी ठरले असंही मोदी यांनी म्हटलं. ...
विधानसभा अधिवेशनात आणि मुंबई मनपाकडे पत्रांद्वारे पाठपुरवठा करून लवकरात लवकर गोखले पूल नागरिकांसाठी वापरण्यास खुला करावा अशी मागणी आपण वारंवार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. ...