ज्येष्ठ व वयोवृद्ध शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने अभिनव योजना सुरू केली असून तिचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना होणार आहे. ...
या निर्णयाचा राज्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या सुमारे 3 कोटी ठेवीदारांना लाभ मिळणार आहे. तसेच सहकारी पतसंस्थांबाबत विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. ...