गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. गावातील स्थिती पाेलिसांना कळविण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. ...
आता गुरूवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देता येणार आहे. कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
Dev Anand : देव आनंद! हिंदी फिल्मसृष्टीचा एव्हरग्रीन सदाबहार चॉकलेट हिरो! भारतातीलच नव्हे तर जगभरातील करोडो हिंदी सिनेमाप्रेमींच्या हृदयाची धडकन! केसांचा कोंबडा, चालण्याची तिरकी चाल, जलद गतीने संवाद बोलण्याची स्टाईल.. अशा अनेक अनोख्या स्टाईल्समुळे गा ...