'एमव्ही केम प्लुटो' जहाजावरील ड्रोन हल्ला आणि लाल समुद्रातील 'एमव्ही साईबाबा'वरील हल्ल्याप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, असा थेट इशारा भारत सरकारने दिले आहे. ...
Indian Army: भारतील लष्कराची गणना जगातील शूर फौजेमध्ये होते. त्याची अनेक कारणं आहेत. प्राण गेला तरी बेहत्तर पण युद्धभूमीतून माघार घेत नाहीत, असे भारतीय फौजेबाबत बोलले जाते. ...