राज्यात तिकीट वाटपात भूपेश बघेल यांनी आपल्या २२ आमदारांचे तिकीट कापले होते. हे आमदार निवडणुकीत पराभूत होणार असल्याच्या सर्व्हेच्या अहवालाच्या आधारावर ही तिकिटे कापण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ...
योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे. ...
वाणिज्य शाखेची बी.कॉम. अंतिम वर्षाची (तृतीय) परीक्षा ही विद्यापीठाची सर्वात मोठी परीक्षा आहे. साधारणपणे ६० हजार विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दमणहून मुंबईच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका वाडा-खडकोना गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर ... ...