२१.१८ कोटींच्या आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. ...
देशातील जनता प्रत्येक लोकप्रतिनिधीचे जागरूकतेने परिक्षण आणि विश्लेषण करत आहे. त्यामुळे या परिषदेतील चर्चा उपयुक्त ठरेल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. ...
महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत टेबल टॉपर महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. ...