Mira Road: भाईंदरच्या उत्तन येथील पातान समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरलेल्या मच्छीमार बोटीला लागलेल्या भीषण आगीत बोट जळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. ...
कालकाजी मंदिरात रात्री जागरण सुरू असताना स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही ...
Indian Army: ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत. रजक यांनी डिसेंबर २०२२मध्ये लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस दलात रुजू झाल्या. ...
One Nation, One Election: देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल. ...
हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृत ...