राज्यात ऊस गाळपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असून, या कालावधीत ४ कोटी ३९ लाख ३६ हजार टनांचे गाळप झाले आहे. गाळपात अद्याप पुणे विभाग पुढे असला तरी साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर आघाडीवर राहिला आहे. ...
गेल्या काही काळापासून मालदीव आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. मालदीवच्या जनतेने भारतधार्जिने सरकार पाडून चीनधार्जिने सरकार निवडून दिले आहे. यामुळे मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला या नव्या सरकारने विरोध केला आहे. ...