Raigad News: वसई विरार कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जितेंगे अशा सरकारविरोधी गगनभेदी घोषणा देत अलिबाग शहर शेतकऱ्यांनी दणाणून ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल केंद्र सरकारने 2024-25 च्या हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज गुरूवारी काही खासगी कारखान्यांचे शेअर्स घसरले आहेत. ...
Abhishek sharma: बालकलाकार म्हणून अभिषेकने अपार लोकप्रियता मिळवली. मात्र, सध्या तो काय करतो, कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ...
Tv serial: या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, अभिनेत्रीने सुद्धा मराठी कलाविश्वात बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केल्याचं सांगण्यात येतं. तुम्ही ओळखलंय का या दोघांना? ...
Gadchiroli News: शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. अन्नदाता म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार शत्रूसारखी वागणूक देत असल्याचा आरोप करुन दंडक ...