१४ फेब्रुवारीला क्षुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. ...
शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे वांगी (ता. कडेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नराज जाधव आणि रत्नदीप जाधव यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रात सुपारी व नारळाची बाग केली आहे. ...
बारसकर याने देवस्थानच्या नावावर ३०० कोटी घेतले आहेत. भिशीचे पैसे घेऊन हा पळून गेला होता. बारसकरविरोधात चेन्नईच्या एका महिलेची तक्रार आहे. लवकरच ती तक्रार घेऊन समोर येणार असल्याचे जरांगे-पाटील म्हणाले. ...
आष्टा येथील कृषी भूषण सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देत नऊ एकरांवर पपईची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने एकरी सहा लाख रुपयांचे (१०० टन) उत्पन्न मिळविले आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, गोवा यांसह स्थानिक बाजारपेठेत पपई विक्रीसाठी पाठविली जात असल्या ...