राजेंद्र आणि त्यांच्या भावंडांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. गरीब शेतकरी कुटुंब वडिलांच्या निधनाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण या कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी त्यांना साथ दिली. ...
कमी पाणी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पिकाचे यशस्वी नियोजन केले होते; मात्र निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे उत्पादनात झालेली घट आणि अत्यल्प मिळणारा भाव यामुळे शेतकरी हतबल. ...