पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. ...
देशातील पहिला वेतन आयोग जानेवारी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आला. १९४७ पासून ७ वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. शेवटचा ७ वा वेतन आयोग २८ फेब्रुवारी २०१४ रोजी स्थापन करण्यात आला. ...
४८०० रुपये भरून काढला विमा, जिल्ह्यात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. ...
बटाट्याची काढणी साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात केली जाते. बटाट्याची काढणी योग्य पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ होते आणि बटाटे चांगल्या दर्जाचे राहतात. ...