Jalgaon News: दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली. ...
Raigad News: धुतूम अंडरपास रस्त्यावरच रविवारी चार वाजताच्या सुमारास पुन्हा ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र स ...
Amravati News: राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात मोतीबिंदू असलेल्या जवळपास २६३० ज्येष्ठ नागरिकांची शस्त्रक्रिया क ...
Amravati News: केंद्र अथवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासन कमालीची काळजी घेते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता मंत्र्यांना त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल. ...
Hingoli News: वसमत तालुक्यात अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज रात्रीही १०:८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. त्यामुळे भीतीपोटी गावकरी रस्त्यावर आले होते. ...
Bharat Jodo Nyay Yatra: आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय न ...