मे २००५ मध्ये अंबरनाथ येथे राहत असलेल्या वर्षा यांचे पती विष्णू यांच्य्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी, पेटत्या स्टोव्हवर ढकलण्यात आल्याने वर्षा गंभीर जखमी झाल्या होत्या. ...
यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. ...
काल सकाळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहिर केली होती. छत्रपती संभाजीनगर येथून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिल्याने अंबादास दानवे नाराज होते. ...