महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने खास पोस्ट लिहित एका अभिनेत्याचेे आभार मानले आहेत. काय म्हणाली नम्रता बघा (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...
Raigad News: शाळांना सुट्ट्या लागल्या की घराचे अंगण, सोसायट्यांचे पॅसेज आणि मैदानांवर मुलांचे मैदानी खेळ रंगतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य मैदाने सकाळी नऊनंतर ओस पडू लागली आ ...
सध्या आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असतानाच आटपाडीचा तलाव तुडुंब भरून वाहत असून, सांडव्याद्वारे पाणी शुक ओढा पात्रामार्गे सांगोल्याकडे जात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
मागील १५ दिवसांत निसर्गाने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तर, दुसरीकडे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके लोकांना द्यायला सुरुव ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: माओवादग्रस्त व राज्यातील सर्वांत संवेदनशील गडचिरोलीत शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवात नवमतदार उत्साहाने सहभागी झाले होते तर ...