"अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे." ...
Eknath Shinde : गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधात आंदोलन सुरू केले असून या प्रोजेक्टला जोरदार विरोध सुरू केला आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत ... ...