हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आव्हान देणारे कोणी राहणार नाही. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी लढा द्यायचा आहे, असे ठाकरे म्हणाले. ...
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...
जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. एवढा मोठा प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला केवळ तासभर आधी कल्पना कशी काय दिली, असा प्रश्न करत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. ...