काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच ...
२६ मे २0१४ ला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. त्यानंतर सरकारने अजुनही महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी तेल व डाळ तसेच धान्याच्या ...
बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले गोपीनाथ मुंडे यांचा विदर्भाच्या ग्रामीण भागाशी अनेकदा संपर्क आला. १९९0-९१ मध्ये विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी चंद्रपूर लोकमत कार्यालयाला भेट दिली होती. ...
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे राज्य परिवहन महामंडळाचे दोन आगार आहेत. या आगारांतर्गत अनेक नादुरूस्त बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसगाड्या प्रवासादरम्यान बंद ...
येथे गेल्या काही वर्षापासून नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले. मात्र या पेट्रोलपंपामध्ये जुन्या मशीन लावण्यात आल्या आहे. यामुळे या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलअभावी प ...