विजय चोरडिया, जिंतूर तालुक्यात मागील वर्षी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला बहर आला होता़ सुमारे साडेचार लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य प्रशासनाच्या कागदावर असले तरी आज मात्र साडेचार हजार झाडेही ...
प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते. ...
महाराष्ट्र बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता विम्याची अट घातली़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ही अट रद्द करावी व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यात यावे, अशी मागणी ...
शहरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांद्वारे त्याला पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडल्या जावे अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते; पण तसे न होता पकडलेले साप शहरातच इतरत्र सोडत ...