खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...
दोंडाईचा -शहादा रस्त्यावर एसटी बस-मिनीडोअर यांच्यात झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बस जाळण्याचा प्रयत्न केला. ...
अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे. ...
ज्येष्ठांना सायंकाळी बसण्याकरिता तर चिमुकल्यांना बागडण्याकरिता तर शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता शहरात मोठे उद्यान असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. यानुसार आर्वीत उद्यानाची निर्मितीही झाली ...
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध ...