केंद्र शासनाने वाजत गाजत सुरु केलेली अन्न सुरक्षा योजना निष्फळ ठरली असून या योजनेत दारिद्र्यात जीवन जगणारे आदिवासी उपाशी राहत असून कार्डधारक व दुकानदारांंत खटके उडत आहेत ...
मानवत : तालुक्यातील गोगलगाव येथे गावाच्या बाजूस असलेल्या परसातील कडब्याच्या गंजींना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची २९ मे रोजी सकाळी ८़४५ वाजता घडली़ ...
शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली सन २0११-१२ पासून खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक व भरपाई न केल्याने ३ ते ४ पावसाळ्यापासून करोडो रूपयाचे धान्य भिजल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवाराला ४३ हजार मतांचा फटका बसला आहे. काँग्रेस आमदार असूनही उमेदवार माघारला. त्यामुळे आगामी विधानसभा ...
घोट वनपरिक्षेत्रांतर्गत २९ खंडातील ५६00.९९८ हेक्टर वन जमीन भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याकरिता वनविकास महामंडळाला वर्ग करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सदर वन जमीन दिल्यास ...
कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे ५९ लाख रूपयाच्या किमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम अर्धवटच ठेवून काम बंद करण्यात आले. ...