नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या ...
नाशिक : पाचव्या राष्ट्रीय इनडोअर हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारपासून (दि़ ३०) सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ़ अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी दिली़ ...
नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर ...
औरंगाबाद : धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून आजी-माजी आमदारांनी विकास आराखड्यातील रस्त्यांत येणारी धार्मिक स्थळे हटविण्याची मागणी करून आयुक्तांची बाजू लावून धरली. ...
बापू सोळुंके, औरंगाबाद बंगला तांडा हा सुमारे दीड हजार लोकवस्तीचा. गुरुवारची दुपारची वेळ. आठ दिवसांत गावातील तीन महिलांचा बळी गेल्याच्या घटनेमुळे तांड्यावर तशी सामसूमच ...