उमरगा : शहरासह अन्य ५० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या माकणी धरणातील पाणी साठ्याच्या प्रमाणात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमालीची घट होत ...
पेट्रोल टाकून जिवंत पेटविलेल्या संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे यांची दुसर्या दिवशीही मृत्यूशी झुंज कायम आहे. राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल, रोहयो मंत्री नितीन ...
पावसाच्या अनिश्चिततेमुळे विदर्भचे नव्हे तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाल मिरचीचे पीक कमी होत असल्याने भाव वधारले आहेत. ...
कर्जत तालुक्यात गेल्या महिन्याभरातील लागोपाठ तिसर्यांदा वादळी पावसाने तडाखा दिला. मात्र यावेळी फार मोठ्या प्रमाणात नेरळपासून कळंब भागापर्यंत अनेक घरांचे नुकसान झाले, ...
सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल खेळाडूंना उपलब्ध करून देऊ. यामुळे नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंची प्रगती वेगवान होऊ शकते, असे मत नागपूरचे जिल्हा क्रीडा ...