जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी सन २०१२-१३ पासून ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम सुरु केला. या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी ...
शेतकर्यांच्या शेतात उत्पन्नात वाढ व्हावी, पाण्याची समस्या दूर व्हावी, पीक येईपर्यंत पाणी साचून राहील या उद्देशाने शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. ...
राज्यात उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासन मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनेक वर्षापासून अनुदानास पात्र ठरविण्यासाठी सार्थ पाऊल उचलण्यात आले नाही. ...
लोकसंख्येच्या प्रमाणात विकासाची गती मिळावी यासाठी शासनाने मागील हिवाळी अधिवेशनात राज्यातील १३८ ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी निर्णय घेण्यात आला. ...
यावर्षीच्या दहावी (सीबीएसई बोर्ड) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात गोंदियातील चारही शाळांचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे साकेत पब्लिक ...