तालुक्यात झालेल्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून कोणतेही काम इस्टिमेट प्रमाणे झाले नाही. मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि प्रत्यक्ष काम यात प्रचंड तफावत आहे. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले़ निकालापुर्वी अनेक नेत्यांनी उमेदवाराला खूष करण्यासाठी वेगवेगळ्या वल्गना केल्या़ त्यामध्ये काहिंना यश तर बहुतेकांना अपयशाचा सामना करावा लागला़ ...
शासनातर्फे दिल्या जाणार्या आदिवासी प्रोत्साहन भत्त्यापासून तालुक्यातील अनेक कर्मचारी अद्यापही वंचित आहे. त्यांनी तातडीने हा भत्ता लागू करण्याची मागणी केली आहे. तालुक्याचे स्थळ असलेले ...
वणी उपविभागातील पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असून उपविभागात अवैध व्यवसायांनी चांगलेच तोंड वर काढले आहे. पोलिसांची पकड ढिली झाल्याने गेल्या ...
जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार ...