महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांनी शासनाशी चर्चा करून मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा महत्वपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले़ निकालापुर्वी अनेक नेत्यांनी उमेदवाराला खूष करण्यासाठी वेगवेगळ्या वल्गना केल्या़ त्यामध्ये काहिंना यश तर बहुतेकांना अपयशाचा सामना करावा लागला़ ...
शासनातर्फे दिल्या जाणार्या आदिवासी प्रोत्साहन भत्त्यापासून तालुक्यातील अनेक कर्मचारी अद्यापही वंचित आहे. त्यांनी तातडीने हा भत्ता लागू करण्याची मागणी केली आहे. तालुक्याचे स्थळ असलेले ...
वणी उपविभागातील पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असून उपविभागात अवैध व्यवसायांनी चांगलेच तोंड वर काढले आहे. पोलिसांची पकड ढिली झाल्याने गेल्या ...
जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार ...
पेरणीच्या काळात बरेचदा शेतकर्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णय ...
जिल्हाभरातील शेतकर्यांना दिल्या जाणार्या कापूस, सोयाबीन या पीक कर्जाच्या दरात हेक्टरी दोन हजार रुपये वाढ प्रस्तावित आहे. त्यावर शुक्रवारी २३ मे रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...