नाट्य कार्यशाळांमधून नाट्याभिनय आणि नाटकांचे तंत्र समजून घेणाऱ्या नव्या दमाच्या कलावंतांनी भव्यदिव्य काहीतरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांना गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या ‘नागमंडल’ ...
संग्राम बारमधील खूनप्रकरणी अद्याप कोणताही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. या बारमधील सीसीटीव्हीला संलग्न असलेल्या रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ करण्यात आल्याने, आरोपींना हुडकून काढणे ...
औरंगाबाद : बदली प्रकरणावरून स्टाफ नर्सचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील लिपिकाशी जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यवसान दोघांनीही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात झाले. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला. ...
स्टारबसमध्ये प्रवासी चढल्यानंतर बस सुरू करताच बसच्या इंजिनमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे चालकाने समयसूचकता बाळगत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले ...
सावर्डे : खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी चालू केलेल्या बसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बंद केल्याने सावर्डे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याने आज नागपुरातील शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने शिवाजी चौक, ...