सफाई कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही पालिका स्तरावर घेतली जात नाही. त्यांचे वेतन चार-चार महिने मिळत नाही. यामुळे ही मंडळी समाजाच्या मुख्यप्रवाहात आलेली नाही. ...
पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना ...
माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, ...
देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या तालुक्यात पावसाळ्यात साथीचे रोग अक्षरश: थैमान घालतात. त्यावर अंकुश लावण्यात आरोग्य आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या नाकीनऊ येते. ...
नवेगावबांध व्याघ्रप्रकल्प हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पण या बकी गेटचा प्रचार, प्रसार करण्यासाठी वन्यजीव विभाग काहीसा मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. ...