हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ...
दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थिनींना अहल्याबाई होळकर योजनेतून मोफत प्रवास सवलत आहे़ अकरावी व बारावीतील विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत मोफत प्रवास सवलत आहे़ ...
एम.जी. मोमीन , जळकोट एक महिना उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाची कृपा झाली नाही़ परिणामी, पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ ...
पोलिसांच्या विरोधात आणि ठाण्यातीलच १०० फूट उंच वायरसेल टॉवरवर चढून एका तरुणाने तब्बल १० तास ठिय्या दिला. आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या या अभिनव आंदोलनाने पोलिसांच्या ...