रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो. प्रत्येक अर्थसंकल्पात थातूरमातूर उपाययोजना केल्याने विदर्भाच्या पदरात निराशाच पडते. यंदाही विदर्भाला फारसे न देता खुप ...
पालम : तालुक्यातील फरकंडा शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात पोत्यात बांधलेले अनोळखी इसमाचे प्रेत ७ जुलै रोजी सापडले आहे़ या प्रेतास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे़ ...
पाथरी : कृषी विभागामार्फत मानव विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या स्प्रींकलर आणि इंजिनचे साहित्य मर्र्जीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे. ...
जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित शाळा २६ जूनपासून ३० जूनपर्यंत सकाळपाळीत भरत होत्या. मात्र १ जुलैपासून सर्व शाळा दुपारच्या करण्यात आल्या होत्या. ...
पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवायचे असेल तर बीज प्रक्रिया करुन बियाण्यांची पेरणी करावी, ...
उत्पादन व उत्पादकता वाढविण्याकरिता राष्ट्रीय व राज्य कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीकरिता व हिताकरिता विविध योजना राबविते. कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी या योजना अंमलात आणतात. ...
ग्रामसेवक युनियनच्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनामुळे राज्यात नागरिकांच्या दैनंदिन कामासह विकास कामांना थांबा मिळाला आहे. तर प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेता नागरिकांना ...