शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘शक्तिपीठ नको, कर्ज माफी करा’; उद्धवसेना चंदगड ते शिरोळ दिंडी काढणार; मुंबईत उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:07 IST

१० ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूर : शेतकरी, शेत मजूर, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढत चंदगड ते शिरोळपर्यंत ‘शक्तिपीठ नको, कर्ज माफी करा’ हा नारा देत उद्धवसेनेच्या वतीने दिंडी काढली जाणार आहे. दिंडीला १० ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, १४ ऑगस्टला शिरोळमध्ये सांगता होणार आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाच्या प्रश्नांवर दिंडी काढली जाणार आहे. त्याचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत घेतला.

यावेळी ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माणूस पिचला आहे. त्यांचे प्रश्नांसाठी आपणाला लढा उभारायचा आहे. शासनाचे घोटाळ्यावर लक्ष केंद्रित करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घाला. सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघात दिंडी ताकदीने घेऊन जावे, असेही त्यांनी सांगितले.बैठकीला खासदार संजय राऊत, संपर्क नेते विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, युवा जिल्हाप्रमुख मंजित माने, आदी उपस्थित होते.